चिंचोली गावाचा पुर परीस्थितीमुळे संपर्क तुटला #chandrapur
तरी लोकांच्या सुरक्षे साठी गेलेल्या विरू र स्टे चे पोलीस कर्मचारी विजय तलांडे नामक काल पासून चिंचोली गाव मार्ग मध्ये पाणी भरल्याने अडकले आहे .तरी गाव करी वर्गा च्ये रक्षण साठी पोलीस कर्मचारी आपले जीव पण धोक्यात ताकुन इतके उत्साह नी कार्य करीत होते त्या साठी पोलीस कर्मचारी यांना चिंचोली गाव कर्यानी त्यानं धान्य वाद दिला व त्यांचा खान पिन ची व्यवस्था सुधा गावकरी वर्ग करीत आहे .पोलीस कर्मचारी विजय तलांदे याना सलाम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत