Top News

स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 'हर घर तिरंगा' गाणं रिलीज #song


स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारत सरकारकडून हर घर तिरंगा अभियान सुरू केले आहे. भारतीय क्रिकेट संघातील सदस्य, अभिनेते या मोहिमेशी जोडले गेले आहेत. यावेळी Har Ghar Tiranga Anthem Song रिलीज करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान विशेष अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळेच प्रत्येक घरात तिरंगा राष्ट्रगीत रिलीज झाले आहे. या गाण्यात चित्रपट जगतापासून ते क्रिकेटपटू आणि खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने