Top News

महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका; कोणत्या तारखेला कुठे मतदान? जाणून घ्या सर्व माहिती #Election


महाराष्ट्रात 5 टप्यात निवडणुका होणार


पहिला टप्पा- 19 एप्रिल ला मतदान होईल

गडचिरोली, भंडारा-गोंदिया, नागपूर, रामटेक, चंद्रपूर


दुसरा टप्पा:- 26 एप्रिल एप्रिल ला मतदान होईल

यवतमाळ-वाशिम, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, परभणी, हिंगोली, नांदेड



तिसरा टप्पा:- 7 मे एप्रिल ला मतदान होईल

रायगड, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बारामती, हातकणंगले, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, माढा.


चौथा टप्पा:- 13 मे ला मतदान

नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी बीड


पाचवा टप्पा:- 20 मे ला मतदान होईल

धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदार संघ

महाराष्ट्रात 5 टप्यात मतदान होणार असून 4 जूनला मतमोजणी होणार आहे.


महाराष्ट्रात 'या' तारखांना होणार मतदान

महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे या तारखांना मतदान प्रक्रिया पार पडेल. तर ४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने