जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरावे असे आवाहन कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांनी केले.
Bhairav Diwase. June 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपर
चंद्रपूर:- चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शेतकरयांना ४२ दिवसांचे प्रशिक्षण घेतले होते. या प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान व प्रत्याशी का मधून आलेले, आत्मविश्वास यांच्या बळावर पोंभुर्णा तालुक्यातील प्रशिक्षणार्थी गुणवंत मोरे मुन्ना लोणारे या दोन युवा शेतकऱ्यांनी स्वतः इतर गावातील 12 शेतकरी प्रक्रियेकडे वळले आहे. त्याकरिता जिवाणू खते विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही येथून खरेदी केले आहे.
चांदा ते बांदा अंतर्गत बांधण्यात आलेल्या प्रशिक्षणाच्या प्रभावाने चंद्रपूर जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात शेतकरी बीज प्रक्रिया करणार आहेत. नेरी तालुका चिमूर चे अमित व गणेश ढोले यांनी 60 किलो जिवाणू खत व ट्रायकोडर्माच्या माध्यमातून बीज प्रक्रिया करणार आहे
या जिवाणू खतांची मात्रा 25 ग्राम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करण्याची आहे. ट्रायकोडर्मा 4gram एक किलो या प्रमाणात बियाणे पेरणी च्या वेळी करण्यात चोडायचे या बी त्यामुळे वातावरणातील नत्र जमिनीत स्थिर केला जातो त्यामुळे युरियासारखा रासायनिक खतावरील खर्च कमी होतो.
स्फुरद विरघळणारे जिवाणू जमिनीतील अविद्रव्य स्फुरद विळघडवितात व पिकांना उपलब्ध करून देतात ट्रायकोडर्मा हे जैविक कृषी इतर बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करते या विषयाचे फायदेकारक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण प्रात्यक्षिक चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात आले यामध्ये मूल पोंभुर्णा सावली व सिंदेवाही तालुक्यातील 50 युवा शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
बियाणे पेरणीचे वेडी थोडे पाणी घेऊन त्यात पावडर मिसळून स्तरी करणे सर्व बियांना चिटकेल असे चोडायचे असते त्यामुळे जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढते जमीन सुखी खाते रोगांचे प्रमाण कमी होते शेतीवरील खर्च कमी होतं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरावे असे आवाहन कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांनी केले आहे