मुंबई:- राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. त्यासाठी निवडणूक आय़ोगाच्या वतीने आज घोषणा करण्यात आली आहे.
नामर्निदेशन:-:२३ डिसेंंबर ते ३० डिसेंबर स्वीकारण्याचा कालावधी
छानणी:- ३१ डिसेंबर २०२५
उमेदवारी माघारीची मुदत:- २ जानेवारी २०२६
निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी:- ३ जानेवारी २०२६
मतदानाचा दिनांक:- १५ जानेवारी २०२६
मतमोजणीचा दिनांक:- १६ जानेवारी २०२६
आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे.

