Top News

चंद्रपूर जिल्ह्यातील जनता कर्फ्यू ला ब्रेक...

आज पासून शासकीय आदेशानुसार सकाळी 7 ते 11 अत्यावश्यक सेवा सुरू...
Bhairav Diwase. April 26, 2021
चंद्रपूर:- सर्व किराणा दुकाने, भाजी दुकाने, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची धान्य दुकाने, (अंडी, मटण, चिकन,मासे व poultry), कृषी संबंधित सर्व सेवा/ दुकाने, पशुखाद्य दुकाने, पावसाळ्याच्या हंगामासाठी साहित्याचे उत्पादन करणारी वैयक्तिक तसेच युनिट (कंपनी) या सेवा सकाळी 7:00 ते सकाळी 11:00 वाजेपर्यंत सुरू राहतील.


तथापि, वरील प्रमाणे दुकाने / आस्थापना द्वारा घरपोच सेवा सकाळी 7:00 ते रात्री 8:00 वाजेपर्यंत सुरू राहतील. असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केलेले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने